Narayan Murthy: भारत देश अस्थिर बनण्याचा धोका, नारायण मूर्तींकडून भीती व्यक्त, जाणून घ्या कारण...

Narayan Murthy Statement: नारायण मूर्ती यांनी भारताच्या लोकसंख्येवर वक्तव्य केले आहे. वाढत्या लोकसंख्येवर त्यांनी भीती व्यक्त केली आहे.
Narayan Murthy
Narayan MurthyESakal
Updated on

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या हा देशाच्या टिकावासाठी सर्वात मोठा धोका व्यक्त केला आहे. प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे दीक्षांत समारंभात त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी नारायण मूर्ती यांनी संवाद साधला आहे. ते म्हणाले की, आणीबाणीच्या काळापासून लोकसंख्या नियंत्रणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले गेले आहे. ही चूक आता देशाचे भविष्य धोक्यात आणणारी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.