महाराष्ट्राकडं देशाचं लक्ष...

भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं विचार केला तर या वेळी या महाराष्ट्र राज्यातल्या निवडणुकीला वेगळचं महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि झारखंड इथल्या विधानसभा निवडणुकांकडं बघितले जात आहे.
Maharashtra Vidhansabha Election
Maharashtra Vidhansabha Electionsakal
Updated on

देशाच्या राजकारणाचा आणि आकारमानाचा विचार करताना महाराष्ट्राचं महत्त्व म्हणजे केवळ लोकसभेच्या ४८ जागा आणि देशाचं आर्थिक केंद्र म्हणून विचारात घेतलं जातं असं नाही; तर महाराष्ट्र जिंकला तर देशाच्या राजकारणात त्याचे पडसाद वेगवेगळ्या पद्धतीनं उमटतात. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं विचार केला तर या वेळी या राज्यातल्या निवडणुकीला वेगळचं महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि झारखंड इथल्या विधानसभा निवडणुकांकडं बघितले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.