'मागचं कर्ज अजून फेडलेलं नाही, तोवर पावसानं घात केला..'; कांदापीक झोपले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, राजकीय नेते दखल घेणार?

Farmers in Man Taluka : परतीच्या पावसाने (Rain) संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे.
Farmers in Man Taluka
Farmers in Man Talukaesakal
Updated on

-स्नेहल माने

सातारा : "14 हजार खर्च केलेत एका एकराला, एकूण अडीच एकर कांदा लावला होता. रोपं विकत आणलेली वेगळी, खतं घातलेली वेगळी. मागचं कर्ज अजून फेडलेलं नाही, तोवर पावसानं घात केला." दहिवडीतील (Dahiwadi) एक कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) शेताच्या बांधावर बसून आपली कर्मकहाणी सांगत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.