सिन्नर : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असून, हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास या परिसरातील अर्थव्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. याकामी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात जोरदारपणे मांडली. (MP Vaje drew attention to Nashik Pune railway)