Stock Market Crash: शेअर बाजार कोसळल्यानंतर गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Stock Market Crash: अमेरिकन बाजारात संभाव्य मंदीमुळे काल भारतीय शेअर बाजार कोसळले. खरं तर, BSE बेंचमार्क सेन्सेक्स 2394 अंकांनी घसरला आणि 78588 च्या पातळीवर उघडला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा बेंचमार्क निफ्टी 415 अंकांनी घसरला आणि 24303 च्या पातळीवर उघडला होता.

Stock Market Crash: अमेरिकन बाजारात संभाव्य मंदीमुळे काल भारतीय शेअर बाजार कोसळले. खरं तर, BSE बेंचमार्क सेन्सेक्स 2394 अंकांनी घसरला आणि 78588 च्या पातळीवर उघडला होता, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा बेंचमार्क निफ्टी 415 अंकांनी घसरला आणि 24303 च्या पातळीवर उघडला होता. याआधी, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी दोन्ही बेंचमार्क विक्रमी घसरणीसह बंद झाले होते.

काल सोमवारी शेअर बाजारातील विध्वंसामुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सर्व कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 15.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. टाटा मोटर्स, टाटा स्टील, M&M, मारुती आणि JSW स्टील सारख्या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत शेअर बाजार जेव्हा कोसळतो तेव्हा गुंतवणूकदारांनी काय करावे असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर देत आहेत भांडवली बाजाराचे अभ्यासक, विश्लेषक भूषण महाजन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.