Farmer's Death Fund: जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी मिळणारच! सरकारनं बदलला जीआर

निधीची कमतरता असल्याचं सांगत राज्य शासनानं जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना निधी देण्यास नकार दिला होता.
eknath shinde
eknath shindeesakal
Updated on

मुंबई : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात येणारा निधी बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता. सध्या सरकारकडं निधीची कमतरता असल्याचं कारण यासाठी देण्यात आलं होतं. परंतू याबाबत बातमी साम टीव्हीनं प्रदर्शित करताच सरकारनं यासंदर्भातील शासन निर्णयात अर्थात जीआरमध्ये बदल केला आहे. या बदलानुसार आता शेतकऱ्यांच्या वारसांना पूर्वीप्रमाणंच निधी मिळणार आहे.

eknath shinde
Video: राईड कॅन्सल केली म्हणून प्रवाशी महिलेला रिक्षा चालकाची मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.