परळी वैजनाथ - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या राजकारणामुळे मराठ्यांना त्रास देवू नका, मराठा आमदारांना माझ्या अंगावर घालत आहेत, मराठ्यांना व शेतकऱ्यांचा त्रास तुम्हाला दिसत नाही, मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या हरामखोर अवलादी जन्माला आल्या आहेत, त्यांचा एक एकाचा हिशोब घेणार, या आमदारांनी मराठ्यांच्या पोरांचा घात केला आहे, मराठ्यांना आरक्षण नाही दिले तर सरकार पाडणार असे प्रतिपादन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.